या सभेत श्री. राज ठाकरे यांनी खरतर मराठी राजकारण्यांनी आता डोळे उघडून वावरावं अस आवाहन केले, यासाठी अतिशय योग्य असे खरमरीत शब्द वापरले.
स्वा. सावरकर सागरी सेतू .
कॉंग्रेसच्या लाचार शासनाने वरळी वांद्रे सागरी सेतूला मुंबईशी काहिही देणे - घेणे नसलेल्या राजीव गांधीचे नाव दिले.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.
पुरा देश गांधी - नेहरु के नाम.
भारतात फक्त गांधी व नेहरु घराण्यांनीच काय तो त्याग केला आहे ? त्यामुळे फक्त त्यांच्याच नावाने योजना असतात. भारत सरकारच्या जवळ जवळ ४५० योजनांना गांधी - नेहरु घराण्यातल्या लोकांचीच नावे आहेत.
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.html
व म्हणा-
जय हो !
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.html
व म्हणा-
जय हो !
रविवार, २५ जानेवारी, २००९
लेबल:
Aaj Tak,
Bihar,
BIMARU States,
Meeting,
Raj Thakare,
Thane
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा