स्वा. सावरकर सागरी सेतू .

कॉंग्रेसच्या लाचार शासनाने वरळी वांद्रे सागरी सेतूला मुंबईशी काहिही देणे - घेणे नसलेल्या राजीव गांधीचे नाव दिले.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.

पुरा देश गांधी - नेहरु के नाम.

भारतात फक्त गांधी व नेहरु घराण्यांनीच काय तो त्याग केला आहे ? त्यामुळे फक्त त्यांच्याच नावाने योजना असतात. भारत सरकारच्या जवळ जवळ ४५० योजनांना गांधी - नेहरु घराण्यातल्या लोकांचीच नावे आहेत.
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.html

व म्हणा-

जय हो !

मंगळवार, ३० डिसेंबर, २००८

अंबड पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यास लाच घेताना अटक.

http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=NashikEdition-6-1-30-12-2008-76c01&ndate=2008-12-30&editionname=nashik
आजच्या लोकमतला आलेली ही बातमी.
पोलीस ठाण्याच्याच कर्मचार्‍याने लाच घेतली तर सामान्य जनता कोणाकडे पहाणार ?
सरकारने पोलीसांवरचा भार व त्यांचे पगार तपासावेत तसेच पगार व त्यांनी जमवलेली मालमत्ताही तपासुन पहावी.
मंत्र्यांना जनता प्रामाणिक रहावी असे वाटत असेल तर अगोदर त्यांनी तसा आदर्श निर्माण करावा अन्यथा जनता एखादा अप्रिय निर्णय घेऊ शकते ज्यामूळे यादवी माजेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भ्रष्टाचारा विरुद्ध आपण लढायला तयार होणार का ?

Related Posts with Thumbnails