स्वा. सावरकर सागरी सेतू .

कॉंग्रेसच्या लाचार शासनाने वरळी वांद्रे सागरी सेतूला मुंबईशी काहिही देणे - घेणे नसलेल्या राजीव गांधीचे नाव दिले.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.

पुरा देश गांधी - नेहरु के नाम.

भारतात फक्त गांधी व नेहरु घराण्यांनीच काय तो त्याग केला आहे ? त्यामुळे फक्त त्यांच्याच नावाने योजना असतात. भारत सरकारच्या जवळ जवळ ४५० योजनांना गांधी - नेहरु घराण्यातल्या लोकांचीच नावे आहेत.
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.html

व म्हणा-

जय हो !

रविवार, २८ डिसेंबर, २००८

मेरी रिक्षा सबसे निराली.

भ्रष्टाचाराच्या या युगात एक अशी वार्‍याची मंद झुळूक सुखद वातावरण तयार करते.
गरिब रिक्षावाला अनेकांचे जीवन उजळू शकतो व भ्रष्ट कर्मचार्‍यांना चांगला धडा शिकवू शकतो.
संपुर्ण बातमी चाचण्यासाठी टिचकी द्या.



आभार मानण्यासाठी दशरथ सुक्रे यांना संपर्क करा - 9224476288 .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भ्रष्टाचारा विरुद्ध आपण लढायला तयार होणार का ?

Related Posts with Thumbnails