स्वा. सावरकर सागरी सेतू .

कॉंग्रेसच्या लाचार शासनाने वरळी वांद्रे सागरी सेतूला मुंबईशी काहिही देणे - घेणे नसलेल्या राजीव गांधीचे नाव दिले.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.

पुरा देश गांधी - नेहरु के नाम.

भारतात फक्त गांधी व नेहरु घराण्यांनीच काय तो त्याग केला आहे ? त्यामुळे फक्त त्यांच्याच नावाने योजना असतात. भारत सरकारच्या जवळ जवळ ४५० योजनांना गांधी - नेहरु घराण्यातल्या लोकांचीच नावे आहेत.
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.html

व म्हणा-

जय हो !
Rikshawwalaa लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Rikshawwalaa लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २८ डिसेंबर, २००८

मेरी रिक्षा सबसे निराली.

भ्रष्टाचाराच्या या युगात एक अशी वार्‍याची मंद झुळूक सुखद वातावरण तयार करते.
गरिब रिक्षावाला अनेकांचे जीवन उजळू शकतो व भ्रष्ट कर्मचार्‍यांना चांगला धडा शिकवू शकतो.
संपुर्ण बातमी चाचण्यासाठी टिचकी द्या.



आभार मानण्यासाठी दशरथ सुक्रे यांना संपर्क करा - 9224476288 .

भ्रष्टाचारा विरुद्ध आपण लढायला तयार होणार का ?

Related Posts with Thumbnails