स्वा. सावरकर सागरी सेतू .

कॉंग्रेसच्या लाचार शासनाने वरळी वांद्रे सागरी सेतूला मुंबईशी काहिही देणे - घेणे नसलेल्या राजीव गांधीचे नाव दिले.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.

पुरा देश गांधी - नेहरु के नाम.

भारतात फक्त गांधी व नेहरु घराण्यांनीच काय तो त्याग केला आहे ? त्यामुळे फक्त त्यांच्याच नावाने योजना असतात. भारत सरकारच्या जवळ जवळ ४५० योजनांना गांधी - नेहरु घराण्यातल्या लोकांचीच नावे आहेत.
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.html

व म्हणा-

जय हो !

गुरुवार, ८ जुलै, २०१०

महाराष्ट्राची प्रगती !

          सर्वांना माहितच आहे महाराष्ट्रात आघाडी सत्तेवर आहे. हो आघाडी म्हणजेच कॉंग्रेस व (अ)राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी. सत्ता  आघाडीची असली तरी सर्व "मलईदार" खाते (अ)राष्ट्रवादी कडे आहेत ही कॉंग्रेसची पोटदूखी.
          महाराष्ट्राची या आघाडीमुळे फारच प्रगति होत आहे असे आघाडीतल्या घटक पक्षांचे म्हणणे आहे, जे आम्हाला १०० % मान्य आहे. आघाडिच कामच तसे चाललय तर आम्हाला मान्यच कराव लागणार ना ! आमचाही नाईलाज आहे !
           या आघाडीने बरेच प्रश्न सहजच सोडवलेत आणि आम्हाला याचे खरच फार्फार कौतुक वाटते. उदाहरणार्थ काही प्रश्न कसे सोडवलेत ते बघुया.
१. शेतकर्‍यांच्या आत्महत्या कमी झाल्यात कारण आपण आत्महत्या केल्यावर आपल्या परिवाराची फरफट फारच वाढते हे त्या शेतकर्‍यांना कळले. अन्यथा मदत मिळवण्यासाठी या आत्महत्या वाढल्या असत्या.
२.   पूर्णवेळ शिक्षणमंत्री नेमला असता तर कदाचीत दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न कैक पटिने वाढला असता, त्यामुळे शिक्षण मंत्री नेमलाच नाही. हे सरकार एवढे समर्थ असताना नागरिकांनी शिकायची काय गरज आहे ? त्याच प्रमाणे उच्च  व तंत्रशिक्षण मंत्री आपले खाते यशस्वीपणे सांभाळतायत. सहावा वेतन आयोग दिल्यास अभियांत्रिकी शिक्षक वर्गात समाधानकारक शिकवतील विद्यार्थी उत्तिर्ण झाल्यावर अभियंते मोठ्ठ्या प्रमाणात वाढतील व समाजात बेकार अभियंते वाढतील त्यापेक्षा त्यांना वेतन आयोग न दिल्यास नाराजीने शिकवणे थांबेल बेकार अभियंते कमी रहातील व नागरिक सामान्यच रहातील.
३.  महाराष्ट्रात धर्मांध म्लेच्छांकडून बर्‍याच दंगली घडवण्यात आल्या. याचा ईतिहास सर्वांनाच चांगला माहित आहे. या दंगलींना हिंदूंकडून विरोध व्हायचा, हिंदूच जर विरोध करण्यास असमर्थ ठरले तर ? विरोध न झाल्यामुळे दंगली कमी झाल्या व म्लेच्छ कसेही वागायला मोकळे झालेत व दंगली कमी झाल्या.
    आता काय आपले पॉवर साहेब तर ICC चे अध्यक्ष झाले. साहेब महाराष्ट्राचे असल्याने महाराष्ट्र नं १ झालाच ना ?
तर रडू नका परत फूडच्या निवडणुकीत याईलेच निवडून आना वा आपले प्रस्न विसरुन जा साहेबांनो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भ्रष्टाचारा विरुद्ध आपण लढायला तयार होणार का ?

Related Posts with Thumbnails